- Advertisement -
मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरु असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरु आहेत. तसेच पुन्हा लॉकडाऊन केल्यास जनतेला परवडणारं नाही. अनेक लोकांना नाहक त्रास होईल परंतु वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. असे वक्तव्य करत महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊ होण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
- Advertisement -