- Advertisement -
“आमची भूमिका स्पष्ट आहे. कोरोनाच्या या काळामध्ये सामान्य जनतेला मदतीकरता हा भाजपने कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये यशाची भाषा करायची असेल तर कुठल्याही पक्षाने एकट याव. दुकट याव किंवा तिकट याव. याला भाजप घाबरत नाही. धोबीपछाट आम्ही योग्य वेळेला मारल्याशिवाय राहणार नाही. पण, या कोरोनाच्या काळात आम्हाला राजकारण करायचे नाही”, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार Adv. आशिष शेलार यांनी दिली आहे.
- Advertisement -