घरव्हिडिओगैरवर्तन केलेल्या भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

गैरवर्तन केलेल्या भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वात मोठी घटना घडली असून गैरवर्तन केलेल्या भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये आशिष शेलार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, नारायण कुचे, संजय कुटे यांच्यासह इतरही आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

- Advertisement -