- Advertisement -
जे रोज सकाळी उठून घोडेबाजार, घोडेबाजार स्वप्न पडल्यासारखे करतात ते तबेल्यात राहत असतील, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना लगावला आहे. शिवसेनेपेक्षा मूळपक्षाची जास्तीची मत ही भाजपकडे आहे. शिवसेनेच्या संजयचा पराभव होईलच, असं थेट विधान आशिष शेलारांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
- Advertisement -