Vaibhav Katkade
व्ही. एन. नाईक निवडणूक: 29 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (दि.८) माघारीच्या अंतिम दिवशी ३३३ उमेदवारांपैकी २६२ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात...
साईभक्तांसाठी खुशखबर; मुंबई-शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात
मुंबई ते शिर्डी दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याने मुंबईकरांना अवघ्या तीन तासात शिर्डीत दर्शनासाठी दाखल होता येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे...
भारतीय क्रिकेटचा दादा आणि त्याची दादागिरी
आठवतोय का २००२चा लॉर्डस वरचा सामना.. हो हो तोच.. दादाने लॉर्डसच्या बाल्कनीमध्ये उभं राहून शर्ट हवेत भिरकावला होता, पण तो भिरकावण्यापूर्वी त्याच वर्षी अगदी...
भारतीय क्रिकेटसंघाचा कोहिनूर : माही
बिहारमध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंना २००० सालच्या आसपास विचारलं गेलं होतं, ‘‘प्रत्येकाला आपल्या करिअरबद्दल काही न काही महत्वकांक्षा असते. तर तुमची क्रिकेटमधली महत्त्वाकांक्षा काय?’’ यावर...
‘पबजी’ने घेतला इंजिनिअरचा बळी, श्रीरामपूरमधील धक्कादायक घटना
ब्लू व्हेल पाठोपाठ पबजी या गेममुळे जगभरात अनेक आत्महत्या झाल्या. आता हे लोन ग्रामीण भागातही पोहचले आहे. तालुक्यातील टाकळीभान येथील राहूल पवार या आयटी...
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचे यश
दिल्ली येथे 26 जून ते 1 जुलै 2019 या दरम्यान दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी रेंज वर पार पडलेल्या कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय...
विनयभंग करणार्याची पोलिसांनाही धक्काबुक्की
नाशिकरोड भागात महिलेचा विनयभंग करणार्या युवकाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांचीच गच्ची धरून त्यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी...
विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये सर्वाधिक धावसंख्या आता रोहित शर्माच्या नावावर
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या ५१६ धावांचा विक्रम रोहित शर्माने ७६वी धाव घेत पूर्ण केला. या सामन्यात जर त्याने शतक केल्यास संगकारासोबत एकाच...
प्रवाशांनो रेल्वेने प्रवास करत असाल तर हा बदल नक्की वाचा
अतिवृष्टीने मुंबईकरांना चांगलेच झोडपुन काढले आहे, पावसाने मुंबईतील रेल्वे सेवा ठप्प झाली असून रेल्वे प्रशासनाने अतिवृष्टीच्या कारणास्तव रेल्वे सेवेत बदल केले आहे. असून मुंबईतील...
बघा कोण आहेत भारतीय संघाचे खरे पाठीराखे..
विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघ विजयाचा धुमाकूळच घालत आहे. कालचा इंग्लंडविरुद्धचा सामना सोडल्यास भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.
या स्पर्धेमध्ये 11 अधिक 4 अशा खेळाडूंसोबतच...