रामचंद्र नाईक
36 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
नद्या, नाल्यांचे प्रदूषण रोखले तरच सफाईला अर्थ!
पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी नद्या आणि नालेसफाईचे काम केले जाते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की, मुंबईतील नद्या आणि नालेसफाईच्या...
वीज दरवाढीचे चटके केवळ महाराष्ट्रालाच का?
उन्हाळा ऋतूच्या पार्श्वभूमीवर वातावरणात उष्णतेची वाढ झालेली असतानाच आता वीज दरवाढीचे चटकेही ग्राहकांना सोसावे लागणार असल्याच्या वृत्ताने सर्वसामान्यांना आणखीनच घाम फोडला आहे. २०२४-२०२५ या...
नामांतरामागे लपलंय सत्तेच्या फायद्याचं गणित!
मुंबई उपनगरातील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय महायुती सरकारने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम...
रात्रंदिन आम्हा युद्धाचा जीवघेणा प्रसंग!
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ।
जीवाही अगोज पडती अघात । येऊनिया नित्य नित्य वारू॥
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी....
हस्तांतरणानंतर महानंदला अच्छे दिन येणार का?
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोट्यात असणारा महानंद सहकारी दूध संघ महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (एनडीडीबी)...
कोकणातील रिफायनरीची चर्चा आता २०२५ मध्येच!
जगाच्या नकाशावर कोकणाला आपले प्रतिबिंब उमटविण्यासाठी मदत करणारा, येथील लाखो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारा आणि भारतातील इंधन आयात घटविण्यात सिंहाचा वाटा उचलणारा प्रकल्प...
‘समृद्धी’ नव्हे, हा तर गैरसोयींचा महामार्ग!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे करण्यात...
क्रौर्याची परिसीमा गाठणारी मानसिकता कशातून?
तुला मानवा या ठायी,
जन्म पुन्हा पुन्हा नाही ।
बहुमोलाचे लाभले जीवन
माणसा तू माणूस बन ॥
मनुष्य जन्म हा अनमोल असून तो कधीच व्यर्थ घालवायचा नसतो,...
‘महानंद’ची गाय केंद्र सरकारच्या गोठ्यात?
सहकार क्षेत्रातील ‘राजा’ अशी ओळख असणार्या महाराष्ट्रातील नामवंत दूधसंघ महानंद डेअरी आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट...
दाऊदच्या मृत्यूच्या वावड्या हे एरंडाचे गुर्हाळ!
दाऊदवर हल्ला होणे, तो आजारी पडणे, आजारपणामुळे तो अंथरुणाला खिळला असून कधीही त्याचा मृत्यू होऊ शकतो, अशी दाऊदची सध्याची परिस्थिती आहे, त्याला गँगरीन झाले...