रामचंद्र नाईक

53 POSTS
0 COMMENTS
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
Mumbai BEST Bus : बेस्टचे चांगले दिवस येणार तरी कधी?
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी (लाईफलाईन) म्हणून प्रसिद्ध असलेला बेस्ट परिवहन उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तोट्यात आहे. दिवसेंदिवस तोटा वाढत असल्याने बेस्ट परिवहन उपक्रमावर कर्जाचा...
Fastag : फास्टॅगमुळे टोलनाक्यांवरील कोंडी फुटणार का?
भारतीयांसाठी फास्टॅग संकल्पना काही अगदीच नवीन नाही. भारतात फास्टॅगची सुरुवात १ ऑगस्ट २०१४ मध्ये झाली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीची सुरुवात करण्यात...
Bottled Water : बाटलीबंद पाण्यावर आरोग्य विनाशाचा तवंग!
पॅकेज्ड ड्रिंकिंग मिनरल वॉटर अर्थात बाटलीबंद पाणी हे आता पिण्यासाठी सुरक्षित आहे की आरोग्यासाठी घातक आहे, हेच आता अनेकांसाठी समजेनासे झाले आहे. भारतीय अन्न...
Cyber Crime : सायबर ठगांच्या भूलथापांनी अनेकांची फसवणूक!
गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता बँक खात्यांमध्ये पैसे ठेवणे सध्याच्या घडीला खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे....
Maharashtra Election 2024 : निवडणुकीचा हंगाम असेपर्यंत नागरिकांचे अच्छे दिन!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रावर कोण राज्य करणार याचे उत्तर...
Bomb Threats : खोट्या धमक्या देणार्यांना रोखण्याची गरज
विमान प्रवासादरम्यान अलीकडे खोट्या धमक्या देण्याचे प्रकार सध्या कमालीचे वाढले आहेत. विमानांना धमक्या येण्याचे प्रमाण सध्या शेकडोंच्या घरात असून याचे फार विपरित परिणाम विमान...
Election Voting : मतदानाच्या संथ गतीला वेग देण्याची गरज!
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांदरम्यानही संथ मतदानाचा वाईट अनुभव पुुन्हा एकदा मतदारांना आल्यास अनेक मतदार त्याला कंटाळल्याशिवाय राहणार नाहीत. संथ मतदान प्रक्रियेमुळे मतदार मतदान केंद्रांवर येण्यास...
Water Supply : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन हवे
यंदाच्या वर्षी पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसात करत राज्यातील बहुतांश धरणे ही १०० टक्के भरण्याचे उत्तम काम केले आहे. राज्यातील पाच मोठी धरणे ही गेल्या...
Mobile Recharge : रिचार्ज प्लॅन महागले, सेवांचा दर्जा कधी सुधारणार?
सध्याच्या घडीला देशभरातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्ते (युझर्स) हे दूरसंचार कंपन्यांच्या दरवाढीमुळे महागाईचा सामना करत आहेत. सध्याच्या घडीला मोबाईल रिचार्जचे प्लॅन हे सरासरी १५ ते...
आश्रय घेण्यासाठी आशियात भारतच सुरक्षित देश?
युद्धजन्य परिस्थिती, राजकीय उलथापालथ, लष्कराने देशाचा ताबा घेणे तसेच मोठ्या प्रमाणात उसळणारा हिंसाचार आदी घटनांमुळे देश सोडून इतर देशांमध्ये जाऊन आश्रय घेण्याची वेळ आल्यास...