रामचंद्र नाईक
36 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
मेगा सिटी मुंबईतील अशोभनीय पाणीबाणी!
नजर हटी और दुर्घटना घटी, ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे. कोणतेही कार्य करताना सावधानता बाळगणे गरजेचे असते हा संदेश देणारी ही म्हण. सावधानता न...
उशिरा का होईना, अखेर मत्स्य शहाणपण सुचले!
-रामचंद्र नाईक
समुद्र, खाड्या, नद्या, तलाव, ओढे, ओहोळ आदी सर्व ठिकाणांमधून विविध प्रकारचे मासे मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे हे आकडेवारीतून दिसून येते. समुद्र असो...
खेळाचा पराभव करणारी खेळाडूंची अखिलाडू वृत्ती!
१९९४ साली बॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा ‘मै खिलाडी तू अनाडी’ हा सिनेमा आणि हे गाणे बरेच गाजले होते....
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली माणसांनी जगायचं कसं!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडणे, हे आता काही नवीन राहिलेले नाही. रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीप्रमाणेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी...
अन्नधान्याची टंचाई, वाढणार महागाई?
सखी सय्या तो खूबही कमात है।
पर महंगाई डायन खाए जात है॥
२०१० साली महागाईचा विषय अधोरेखित करणार्या बॉलिवूड सिनेमातील ‘पीपली लाईव्ह’ या सिनेमातील प्रसिद्ध ‘महंगाई...
महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेटचे अच्छे दिन
माशांचा राजा म्हणून ओळख असणार्या पापलेटचे अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास ते कदाचित चुकीचे ठरणार नाही. कारण, ‘सिल्व्हर पॉम्फ्रेट’ला महाराष्ट्राचा राज्यमासाचा दर्जा देण्याची...
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी!
सुनो गौर से दुनिया वालों
बुरी नजर ना हमपे डालो
चाहे जितना जोर लगा लो
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी...
बॉलिवूडमधील ‘दस’ सिनेमातील या गाण्याच्या ओळी सर्वत्र प्रसिद्ध...
‘आदित्य एल-१’ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही महत्वाचे!
मिशन ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता इस्रोची ‘आदित्य...
संघ सुधारण्याची आयडिया केली आणि फुकट गेली!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० फॉरमॅट सुरू झाल्यानंतर या प्रकारातील सर्वात पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवणार्या भारतीय पुरुष संघाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळाची चिंता भेडसावल्यावाचून...
ग्राहकहितासाठी टेलिकॉम क्षेत्राला नव्या धोरणाची गरज!
विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचे नवनवे टप्पे गाठणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सध्या टेलिकॉम क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, हे काही वेगळेपणाने...