रामचंद्र नाईक

20 लेख
0 प्रतिक्रिया
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
नव्या शैक्षणिक धोरणाचे सरकारसमोर शिवधनुष्य!
तब्बल ३४ वर्षानंतर भारतात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. भारतीय शैक्षणिक व्यवस्थेतील २१व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा म्हणून याकडे पाहिले जात आहे....
‘नंदिनी’ला संजीवनी; महाराष्ट्रातील दूध संघांना कधी?
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच कर्नाटकमध्ये सध्या एका नव्या वादाला तोंड फुटले असून याच मुद्द्यावरून राजकारणापासून ते सामाजिक आणि सहकार क्षेत्र ढवळण्यास सुरुवात झाली आहे....
६जी : लोकांना भुलवण्याची वेगवान जुमलेबाजी?
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या (आयटीयू) नव्या प्रादेशिक कार्यालय आणि इनोव्हेशन सेंटरचे (आयसी) उद्घाटन करताना आगामी काळात...
सिलिकॉन बँक बुडी आणि मंदी हे एरंडाचे गुर्हाळ!
सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, ही बाब खरी आहे, परंतु या बँकेच्या बंद पडण्याने संपूर्ण अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम...
शहरांच्या नामांतराच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग
केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नुकतेच नामांतर केल्याने शहरांच्या नामांतरावरून होणार्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेत आला आहे....
वर्षपूर्तीनंतरही रशिया-युक्रेन युद्धाची धग कायम
४८ हजारांहून अधिक सैन्यांचा मृत्यू, १२ हजारांपेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा बळी, १६ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी, २ कोटींहून अधिक नागरिकांचे स्थलांतर आणि जवळपास ७५...
तोट्याच्या खाईतून नफ्याच्या शिखरापर्यंतचा मुंबई महापालिकेचा प्रवास
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही सध्याच्या राजकीय वर्तुळाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, मुंबईच्या...
शिवसेना-धनुष्यबाणाची लढाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरणार भाई?
राज्यात ७ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट विजयाची मिठाई चाखणार असल्याच्या चर्चेने सध्या महाराष्ट्रातील राजकीय...
परदेशी विद्यापीठांचा प्रवेश भारतीय विद्यापीठांच्या मुळावर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०२० साली लागू केलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) भारतात शिक्षणपद्धतीमध्ये बदल आणि सुधारणा केल्या जात आहेत. परदेशी विद्यापीठांना भारतात...
आंतरराष्ट्रीय व्यापारातील चीनची दडपशाहीची कुटनीती!
२५ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मेक इन इंडिया’ आणि १२ मे २०२० रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडत आगामी काळात...
- Advertisement -