194145 लेख
524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
शिवसेनेला राष्ट्रवादीची शिकवणी लावण्याची गरज!
मंगळवारी महाराष्ट्रातील 106 नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि यामध्ये काही धक्कादायक वास्तवदेखील पुढे आले आहे. त्यामध्ये शिवसेना-भाजपची युती असताना स्वतःला महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ...
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती…!
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे..
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा...
२०२२ विधानसभेची रंगीत तालीम!
2021 साल शुक्रवारीच संपले आहे आणि शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यानंतर जगाने नव्या वर्षात अर्थात 2022 मध्ये पदार्पण केले आहे. 2022 हे साल अनेक अंगांनी...
टिटवाळ्यात बंदूकीचा धाक दाखवून दोघांचे अपहरण, २५ लाखांच्या खंडणीची मागणी
टिटवाळा गणपती मंदिराजवळ रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक ट्रान्सपोर्टर व त्याच्या एका साथीदाराचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...
परिपक्वता की हतबलता?
भास्कर जाधव यांच्या नकलेने अथवा त्यानंतर विरोधकांनी घातलेल्या गदारोळानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीमुळे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधानभवनाच्या परिसरात नितेश राणे यांनी...
सत्तेच्या सारीपाटातील कलंदर किमयागार
शरद पवार हे नाव उच्चारताच राजकीय वर्तुळातील भल्याभल्यांच्या डोक्यात टिकटिक आणि हृदयात धडधड वाजू लागते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून ते केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकार...
ठाकरे सरकारच्या चक्रव्यूहातील ‘फडणवीस’
बरोबर दोन वर्षांपूर्वी अर्थात 28 नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या आघाडीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर...
उठा उठा निवडणूक आली… मराठी अस्मितेची वेळ झाली…!
राज्यातील सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्या मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध महापालिका नगरपरिषदा यांच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहेत. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक आणि...
मुख्यमंत्री ठाकरेंची वर्षावर सलग दुसरी धडाक्यात दिवाळी
मुंबई- बरोबर दोन वर्षांपूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी...
वळसे-पाटील साहेब पोलीस खात्यात चाललंय तरी काय?
देशाच्या असो अथवा राज्याचे गृहखाते हे अत्यंत संवेदनक्षम आणि जबाबदारीचे खाते म्हणून ओळखले जाते. देशाची तसेच राज्याची सुरक्षा व्यवस्था गृहखात्याच्या खांद्यावर असते. त्यामुळे राज्यात...