- Advertisement -
केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीला अमानविय पद्धतीने फटाक्यांचे अननस खायला घालून हत्या केल्या प्रकरणी सर्व देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पृथ्वीवरून माणुसकी अशीच नष्ट होत केली तर निसर्ग माणसांवर कोपेल, अशा आशयाची कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही कविता म्हटली असून डोळ्यात अंजन घालणारे हे वास्तव त्याने सांगितले आहे.
- Advertisement -