घरव्हिडिओआदित्य ठाकरे- अब्दुल सत्तारांमधील वाकयुद्धाचे कारण काय?

आदित्य ठाकरे- अब्दुल सत्तारांमधील वाकयुद्धाचे कारण काय?

Related Story

- Advertisement -

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू असा उल्लेख केला आहे. आदित्य ठाकरे यांनी टाटा एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्याला दारू घेता का? असा प्रश्न विचारल्यावरुन राजीनामा देण्याची मागणी केली होती. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या टीकेवरून आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू, असा उल्लेख केला आहे.

- Advertisement -