- Advertisement -
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून यामध्ये फक्त जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र काही तळीराम अजबच मागणी करत आहेत. आमच्यासाठी फक्त २ तास वाईन्स चालू ठेवा अशी मागणी यांनी केली आहे
- Advertisement -