- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विदर्भाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या, सरकारी पॅकेज यांसह अनेक विषयांवर भाष्य केले.
- Advertisement -