घरव्हिडिओआशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

Related Story

- Advertisement -

पेंग्विनच्या देखरेखीसाठी १५ कोटी देण्यात आलेत. मात्र पावसाच मुंबईतील लोकांचे लाखोचे नुकसान त्यांना एक रुपायाही दिलेला नाही. मुंबईकरांच्या ५०० स्क्वेअर फुटांच्या घराच्या मालमत्ता कराला माफ करण्यासाठी केवळ ६८० कोटी लागणार आहेत मात्र ते द्यायला तयार नाही. शिवसेनेने पेंग्विन महोत्सव करावा पण मुंबईकरांचे कर माफ करुन करावे, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

- Advertisement -