घरव्हिडिओमराठी माणसाला बेघर करण्यात मविआ जबाबदार

मराठी माणसाला बेघर करण्यात मविआ जबाबदार

Related Story

- Advertisement -

पत्राचाळीतील 1039 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नाव समोर आल्याने ईडीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणी आता ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये पत्राचाळीच्या पुर्नविकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी देखील होते असं नमूद करण्यात आलंय. यावरुन आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -