- Advertisement -
अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी विधानसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे आसाममधील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. आसाममध्ये माणसं कुत्रे खातात असं विधान केल्यानंतर बच्चू कडूंच्या अटकेची मागणी आसाम विधानसभेत करण्यात येत आहे
- Advertisement -