- Advertisement -
कृषी कायदे रद्द करावेत म्हणून गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकर्यांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पण, जनतेचा पाठिंबा असणार का? जाणून घेऊया जनतेकडूनच.
- Advertisement -