- Advertisement -
सरकारविरोधात लढणाऱ्या लोकांना सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता सरकारच्या दडपशाहीविरोधात लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत दलित विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी व्यक्त केले. मुंबई पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
- Advertisement -