घरव्हिडिओ'शेतकऱ्यांसाठी काम करणारे ठाकरे सरकार नाही'

‘शेतकऱ्यांसाठी काम करणारे ठाकरे सरकार नाही’

Related Story

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मुद्दा शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाचव्या दिवशी सभागृहात मांडण्यात आला. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी सभात्याग देखील केला. सरकार पीक विमा कंपन्यांसाठी काम करतंय. सरकार विमा कंपन्यांच्या पे रोलवर काम करतंय आणि जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारं हे सरकार नाही, अशी टीका भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर सरकावर यांनी केली.

- Advertisement -