घरव्हिडिओचिपी विमानतळाची कल्पना राणेंची असली तरी प्रत्यक्षात आम्ही आणले

चिपी विमानतळाची कल्पना राणेंची असली तरी प्रत्यक्षात आम्ही आणले

Related Story

- Advertisement -

चिपी विमानतळाचा प्रकल्प पुर्ण झाला असून आता तो वापरता येणार आहे. विमानतळ पुर्ण होण्यासाठी भाजप-शिवसेना सरकारने प्रयत्न केले. राणे विमानतळाची कल्पना त्यांची असल्याचे सांगत असले तरी हा प्रकल्प पुर्ण आम्ही केला आहे. त्यांना मागच्या १५ वर्षात तो पुर्ण करता आलेला नाही. तसेच काँग्रेस पक्ष सोडून राणेंनी स्वतःच स्वतःला शह दिला आहे, असेही सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर माय महानगरशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -