- Advertisement -
जनतेची कामे खोळंबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांकडे सोपवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून या निर्णयावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
- Advertisement -