- Advertisement -
कापूर जाळून देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक उर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जात. त्यासोबतचं घरामध्ये कापूर जाळणं वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही चांगल मानलं जात.त्याचे नक्की फायदे काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
- Advertisement -