- Advertisement -
‘महापुरूषांचा अपमान करणाऱ्या वाचळवीरांना आवरा’ असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. मात्र यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात अजित पवारांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांनी सडकून टीका केली. ‘वाचाळ वीर कोण हे राज्याला माहीत आहे, अजित पवार म्हणतात मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असे सभागृहात बोलतात त्यांना हे शोभत का’ असा सवाल यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे
- Advertisement -