- Advertisement -
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात बालविवाहमुळे कुपोषणाची समस्या वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षात 15 हजार 253 अधिक बालविवाह झाले. आणि या बालविवाहांमुळेच राज्यात कुपोषणाची समस्या वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. नेमकी ही आकडेवारी काय सांगते आणि राज्यातील स्थिती ते जाणून घेऊ
- Advertisement -