- Advertisement -
”राज्यातील भगिनींचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट होतयं की, हे सरकार किती भ्रष्ट आहे. अनिल देशमुखांना स्वप्नात वाटले नव्हते ते गृहमंत्री होती. ते गृहमंत्री झाले पण त्याचे कर्ते-कर्वीते कोण आहेत? त्यामुळे लोकांचा विश्वास घात करणारे सरकार महाराष्ट्रात नको आणि ते हटवण्याची मागणी भाजपा करत आहे,” असा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
- Advertisement -