घरव्हिडिओयाला 'ठाकरे' सरकार जबाबदार

याला ‘ठाकरे’ सरकार जबाबदार

Related Story

- Advertisement -

“मराठा आरक्षाणाबाबत केलेला नाकर्तेपणा आणि आता ओबीसींच्याबाबतीत करण्यात आलेला हलगर्जीपणा याला केवळ ठाकरे सरकार जबाबदार आहे. राज्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक ओबीसींकडे दुर्लक्ष करण्याची ही सरकारची खेळी असल्याची शंका उपस्थित होत आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांच्या राजकीय स्वार्थापोटी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही’.

- Advertisement -