- Advertisement -
आज अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट वर झालेला नाही. नेहमीप्रमाणेच भाज्यांच्या गाड्या मार्केटमध्ये आल्या आहेत. ट्रान्सपोर्टर या बंद मध्ये सहभागी नसल्याने कोणाताही परिणाम झालेला नाही. त्याच बरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा न दिल्याने एपीएमसी मधील पाचही मार्केट वर संपाचा परिणाम होणार नाही.
- Advertisement -