- Advertisement -
राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील सर्व जनतेला पुन्हा मास्क वापरण्याचे आवाहन राज्य सरकारकडून होत आहे. परंतु राज्यात पुन्हा मास्क सक्ती हवी की नको याबद्दल जनतेला काय वाटतं जाणून घ्या.
- Advertisement -