- Advertisement -
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपनं आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाच्या वेळी मार्शल पाठवून भाजप आमदारांकडून माईक काढून घेण्यात आला. त्यामुळे सरकारने आणीबाणी लावली आहे का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -