- Advertisement -
कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. सामान्य लोकांच्या घरात मयत झाली असतानाही त्यांना बाहेर जाता येत नाही. मात्र CBI ने ज्यांच्याविरोधात लुकआऊट वॉरंट बजावला. ईडीने ज्यांना नोटीस दिली आहे, असे वाधवान कुटुंबिय राज्य सरकारच्या आशीर्वादाने फिरायला जातात, हे निंदनीय आहे. एकट्या गुप्तांवर दोष देऊन चालणार नाही, या प्रकरणातील बोलवता धनी कोण आहे? हे समोर आले पाहीजे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहीजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- Advertisement -