- Advertisement -
विधान परिषदेत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी, मच्छीमारांसाठी अत्याधुनिक बंदर करा, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देते सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पालघर जिल्ह्यात वाढवण येथे जेएनपीटीच्या धर्तीवरील मोठ्या बंदराबाबत आज परिषदेत चर्चा करण्यात आली.
- Advertisement -