- Advertisement -
रायगड जिल्ह्यातून इतरत्र कामानिमित्त गेलेल्या गावकऱ्यांना गावात येण्यापासून अडवू नका, असे आवाहन रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी गावकऱ्यांना केले आहे. गावबंदी केल्यास संबंधीत सरपंच किंवा प्रमुखांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सुचनाही त्यांनी इतर पोलिसांना दिल्या आहेत.
- Advertisement -