- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर आता राज्यातील विधान सभेच्या निवडणुकीच्या तयारीला पक्ष लागला असल्याचे त्यांनी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी विधान सभेच्या कामाला लागा, असे सांगितले.
- Advertisement -