- Advertisement -
निसर्ग चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्या लगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीर होण्याकरता मुंबई महापालिकेच्या वतीने रात्रीपासूनच ठिकठिकाणी जाऊन आवाहन केले.
- Advertisement -