घरव्हिडिओभाजप-सेनेच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ९१ टक्क्यांनी वाढ

भाजप-सेनेच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ९१ टक्क्यांनी वाढ

Related Story

- Advertisement -
 भाजप-शिवसेना सरकारने मागच्या चार वर्षात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र याच सरकारमध्ये तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती RTI द्वारे उघड झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात आत्महत्यांची संख्या ६ हजार होती. मात्र आता यासंख्येत ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो असा युती सरकार दावा करते.  सरकारचा हा दावा कितपत योग्य आहे. हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया. 
- Advertisement -