- Advertisement -
कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विचारणा केली असता फळविक्रेत्यांनी पोलिसांवर हात उगारल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे.
- Advertisement -