- Advertisement -
शपथ घेण्यासाठी के. सी. पाडवी यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी राज्यपालांनी ‘मी’ म्हटल्यानंतर शपथ घ्यायला सुरुवात केली खरी. मात्र, शपथ झाल्यानंतर पुढे लगेच त्यांनी ‘येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो. तसेच, सात वेळा मला निवडून देणाऱ्या मतदारांना आणि महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना वंदन करतो आणि भारतीय राज्यघटना अंतरात्म्याला अर्पण करतो’, असं मनोगत व्यक्त केलं. मात्र, यावर राज्यपाल चांगलेच भडकले.
- Advertisement -