- Advertisement -
राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्यं भाजप नेत्यांकडून होत आहेत. यावरून आरोप प्रत्यारोप आणि वाद सुरू झाला आहे. भाजप नेत्यांकडून सावध पवित्रा घेत असताना सरकारमधील मंत्र्यांनीच इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्रिपद गेलं खड्ड्यात, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
- Advertisement -