- Advertisement -
कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकले असून त्याचा परिणाम हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये होताना दिसत आहे. कोकणमधील इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वेंगुर्ल्यातील वायंगणीमधील समुद्रालाही उधाण आले आहे. या परिसरात नारळाची मोठमोठाली झाडं वाऱ्याच्या वेगाने हलत आहेत. तर समुद्रातील पाण्याच्या लाटा उंचच उंच उसळत आहेत.
- Advertisement -