- Advertisement -
औरंगाबादमधून एम आय एम पक्षाची तिरंगा रॅली निघाली आहे. ही रॅली मुंबईच्या दिशेने निघाली असून, मराठा आंदोलनामध्ये पहिले बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करून पुढे निघाली आहे परंतु पोलिस प्रशासनाने काही काळ महामार्गावर ही रॅली अडविली होती. परंतु काही वेळानंतर रॅलीला सोडण्यात आले असून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
- Advertisement -