- Advertisement -
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बकरी ईद साजरी करण्यावरुन सरकारवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, “धर्मापेक्षा शास्त्र महत्त्वाचे आहे, हे लोकांना कळलेले आहे. त्यामुळे कोरोना असेपर्यंत कोणत्याही धर्माचे सण साजरे करण्यावर सरकारकडून मर्यादा घातली जाईल.”
- Advertisement -