घरव्हिडिओजयंत पाटलांनी सांगितला सीमाभागातील बाळासाहेबांच्या सहभागाचा किस्सा

जयंत पाटलांनी सांगितला सीमाभागातील बाळासाहेबांच्या सहभागाचा किस्सा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या सीमाप्रश्नी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आंदोलन केले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण मुंबई पेटत होती. त्यावेळी आम्ही इतर प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांना सोडा मुंबई शांत होईल अशी मागणी केली होती, अशी आठवण शेकापच्या जयंत पाटील यांनी सांगितली.

- Advertisement -