- Advertisement -
ध्य प्रदेशमधल्या काँग्रेस आमदारांना भाजपने लपवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
- Advertisement -