- Advertisement -
जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडियावळ अनेक तरूण-तरुणी आंदोलन करत आहेत. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आंदोलनात काही काळ सहभागी होत या तरुणांना पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
- Advertisement -
- Advertisement -