- Advertisement -
गोपीनाथ मुंडेंनी मला खूप मदत केली. तसेच मी साहेबांच्या उपकाराखाली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. नजीब मुल्ला हा असा माणूस आहे की तो सगळ्यांना वेगवेगळ्या हवेवर घेऊन जातो आणि शेवटी तो त्याला पाहिजे तिथेच लँड होतोच, अशीही टीका आव्हाडांनी केलीय. तसेच कोण कोणाला भेटेले, कधी भेटले ह्याला आयुष्यात काही महत्त्व नसल्याचंही सांगत त्यांनी नजीब मुल्लांवर हल्ला चढवलाय.
- Advertisement -