घरव्हिडिओभारत - पाकमधील कारगिल युद्धाला २० वर्ष पुर्ण!

भारत – पाकमधील कारगिल युद्धाला २० वर्ष पुर्ण!

Related Story

- Advertisement -

१९९९मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. येथील कारगील वॉर  मेमोरियल मध्ये या विजय दिवसाची जय्यत तयारी सुरू आहे.

- Advertisement -