- Advertisement -
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून संत ज्ञानेश्वरांविरोधातील वक्तव्याच्या निषेधार्थ वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. याविरोधात ठाणे शहरात दिंडी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत शिवसेनेतील ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भाष्य केलंय
- Advertisement -