- Advertisement -
माझी तीन वेळा हत्या करण्याचा कट उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेने केला, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेमधील अनेक घोटाळे बाहेर आले आहेत, यामुळे ठाकरे सरकार कापायला लागले आहे. यामुळेच माझ्या हत्येचा कट रचला जातोय, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.
- Advertisement -