- Advertisement -
कोरेगाव भीमा येथील लढाईला २०१ वर्ष पुर्ण आणि २०० व्या वर्धापणाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावेळी पेरणे ग्रामपंचायतीने सर्व खबरदारी घेतली होती. पेरणे गावचे सरपंच रुपेश ठोंबरे आणि उपसरपंच शिवाजी वाळके यांनी भीम अनुयायांना पाण्याची बाटली आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
- Advertisement -