- Advertisement -
राज्यात संशयित करोना रुग्ण आढल्यामु्ळे भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरू लागले आहे. राज्यामध्ये करोना बाधित ३२ रूग्ण सापडले आहेत. राज्य सरकारकडून सर्व स्तरावर करोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात जाऊन करोना रुग्णांचा आढावा घेतला.
- Advertisement -