- Advertisement -
देशातील लॉकडाऊन वाढल्यामुळे मुंबईतील मजुरांनी आज वांद्रे येथे रस्त्यावर उतरून आम्हाला गावी पाठवा अशी मागणी केली. हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशी प्रतिक्रीया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
- Advertisement -